Kisan Vikas Patra Yojana In Marathi : किसान विकास पत्र योजना (KVP) ही भारतीय पोस्ट ऑफिसची प्रमाणपत्र योजना आहे. हे अंदाजे 115 महिने कालावधीत एक वेळची गुंतवणूक दुप्पट योजना आहे. समजा उदाहरणार्थ, 5,000/- रुपयांचे किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला मुदतीनंतर रुपये 10,000/- चा निधी मिळेल. तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित ठेवू इच्छित आहेत का ? तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना उत्तम पर्याय आहे.
तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीतून पैसे दुप्पट करायचे आहेत का? तुमचे उत्तर हो असेल. तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची खास योजना आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने गुंतवणुकीसाठी गुंतणूकदारांसाठी खास योजना बाजारात आणली. या योजनेतून गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळणार आहे या योजेतून गुंतवणूक केलेले काही महिन्याचे पैसे दुप्पट होऊ शकतात.
Kisan Vikas Patra Yojana In Marathi
किसान विकास पात्र योजना म्हणजे काय?
भारतीय पोस्ट ऑफिसने किसान पत्र योजना ही एक लहान बचत प्रमाणपत्र योजना सुरु केली आहे. लोकांमध्ये दीर्घकालीन आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन देणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे. ताज्या अपडेटनुसार, या योजनेचा कालावधी 115 महिने आहे.
किमान गुंतणुकीची रक्कम रुपये 1,000/- आहे आणि कोणतेही कमाल मर्यादा नाही. आणि जर तुम्ही आज एकरकमी रक्कम गुंतवली तर 115 व्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला दुप्पट रक्कम मिळू शकते. सुरुवातीला, शेतकऱ्यांना दीर्घकालीन बचत करणे शक्य व्हावे म्हणून हे नाव देण्यात आले. आता ही योजना सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांनी या योजनाचा लाभ नक्की करून घ्यावा.
पैसे होणार दुप्पट
तुम्हाला चांगला परतावा हवाय ? तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत जोखीम खूप कमी आहे. या योजनेत तुम्हाला पैसे दुप्पट करण्याची संधी आहे. तुम्हाला किसान पत्र योजनेतील गुंतवणुकीवर 7.5 टक्क्यापर्यंत व्याज मिळणार आहे.
किसान विकास पत्र योजनेत गुंतवूणक करण्यासाठी तुम्हाला सिंगल किंवा जॉईंट खाते/अकाउंट उघडावे लागेल. जॉईंट खात्यात तीन लोक सामील होऊ शकतात. या योजनेत गुंतवुणकीसाठी कमीत कमी 1,000/- रुपयांची गुंतवूणक करू शकता. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास 115 महिन्यांत पैसे दुप्पट होऊ शकतात. तुम्हाला या योजने अंतर्गत गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत 5 लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 115 महिन्यात 10 लाख रुपये मिळू शकतात.
Kisan Vikas Patra Yojana पात्रता
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. |
अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. |
एक प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतो. |
हिंदू अविभक्त कुटुंब आणि अनिवासी भारतीय या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत. |
Kisan Vikas Patra Yojana साठी अर्ज कोण करू शकतो?
कोणताही भारतीय नागरिक किसान पत्र खाते उघडू शकतो. |
अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. |
प्रौढ व्यक्तीला अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतो. |
अर्ज केल्यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र दिले जाईल. तुम्हाला हे प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. |
योजनेची मुदत संपेल, तेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. |
Kisan Vikas Patra Yojana अर्जाचा नमुना व योजनेची माहिती
किसान विकास पत्र योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा⇐ |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माहितीसाठी | येथे क्लिक करा⇐ |

Kisan Vikas Patra Yojana In Marathi खाते उघडण्याची प्रक्रिया
पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी सोपी पद्धत ठेवली आहे. |
पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र योजना फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. योजनेचा फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. |
अर्जदाराला अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागते. |
हा अर्ज भरताना तुम्ही नॉमिनीचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे. |
त्यानंतर गुंतवणुकीचे रक्कम चेक, रोख किंवा डिमांड ड्रॉप मध्ये जमा करावे लागते. |
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना आहे. |
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. |
योजनेत सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉईंट अकाउंटची सुविधा देण्यात आली आहे. |
पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून 1000 रुपये पासून गुंतवूणक उपलब्ध आहे. |
1000 रुपये पासून तुम्ही गुंतवणूक करू शकता
योजनेत गुंतवुणकीसाठी कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवूणक करू शकता. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास 115 महिन्यांत पैसे दुप्पट होऊ शकतात. तुम्हाला या योजने अंतर्गत गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत 5 लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 115 महिन्यात 10 लाख रुपये मिळू शकतात.
किसान विकास पत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म प्रमाणपत्र (असल्यास)
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||